कचऱ्याचे योग्य वर्गीकरण ही केवळ काळाची गरज नसून आपल्या पर्यावरणाप्रती असलेली आपली जबाबदारी आहे.
योग्य प्रक्रियेसाठी कचऱ्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करणे आवश्यक आहे:
प्रत्येक घरात कचरा संकलनासाठी किमान दोन डब्यांची व्यवस्था असावी.
संकलित केलेल्या कचऱ्याचे पुढे काय होते?
ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते जे शेतीसाठी उत्तम असते.
कागद, काच आणि धातू यावर प्रक्रिया करून नवीन वस्तू बनवल्या जातात.
काही ठिकाणी कचऱ्यापासून गॅस आणि वीज निर्मिती केली जाते.
प्लास्टिक हे निसर्गासाठी सर्वात मोठे संकट आहे. ते कमी करण्यासाठी खालील पद्धती अवलंबवा:
Say NO to Plastic
आपल्या ग्रामपंचायतीमार्फत कचरा संकलनासाठी 'घंटागाडी' व 'कचरा डेपो' ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
आमचा उद्देश गाव प्रदूषणमुक्त करणे आणि ग्रामस्थांचे आरोग्य सुधारणे हा आहे.